नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह
नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा जालिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम…