Headlines

ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळे

. ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळेग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे यशस्वीरीत्या मार्गी लावून लोकांचा विश्वास संपादन केलेल्या प्रवीण कोठुळे यांनी आता वाळकी जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळा, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या…

Read More

स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाचा वेग; येणाऱ्या निवडणुकीत उर्वरित कामे पूर्ण करणार – सौ. उषाताई शरद ठाणगे

स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाचा वेग; येणाऱ्या निवडणुकीत उर्वरित कामे पूर्ण करणार – सौ. उषाताई शरद ठाणगे प्रभाग क्रमांक नऊमध्ये स्थायी समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली असून, त्यामुळे परिसरातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, तसेच मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले, अशी…

Read More

प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विरंगुळा मैदान ते मल्हार चौक परिसरातील (मेन रोड) अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सदर रस्ता अतिशय खराब झाला झाला होता.हा रस्ता प्रभागातील नागरिकांसाठी तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी प्रमुख आणि अत्यावश्यक मार्ग असून, रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन हे काम…

Read More

प्रभाग क्रमांक ८ : राणीताई भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा निर्धार

प्रभाग क्रमांक ८ : राणीताई भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा निर्धार अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक आठमध्ये नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि विकासाचा वेग वाढवणे हे अग्रक्रम ठेऊन राणीताई सुनील भालेराव यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयामागे आमदार संग्राम भैया जगताप यांचे मार्गदर्शन तसेच…

Read More

प्रभाग क्र. ८ मधून निवडणूक लढवण्याची राणीताई सुनिल भालेराव यांची घोषणा

प्रभाग क्र. ८ मधून निवडणूक लढवण्याची राणीताई सुनिल भालेराव यांची घोषणा प्रभाग क्रमांक ८ मधील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आगामी निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा राणीताई सुनिल भालेराव यांनी केली आहे. परिसरातील मूलभूत सोयी, महिलांचे प्रश्न, नागरिकांचे प्रलंबित विषय आणि स्थानिक विकासकामे यांना गती देण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राणीताई…

Read More

नवनागापूर गटातून सौ. सोनुबाई शेवाळे यांना उमेदवारीसाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा

नवनागापूर गटातून सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांना उमेदवारीसाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा अहिल्यानगर – “काम करत आलोय, काम करत राहू… वारसा विकासाचा, सर्वांगीण प्रगतीचा” या घोषणेसह वडगावगुप्ता येथील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांचे नाव जिल्हा परिषद नवनागापूर गटातून पुढे करण्यात येत असून परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सौ. शेवाळे…

Read More

जनतेच्या मनातील जनसेवक – बोलून नाही, करून दाखवणारी नेतृत्वशैली!- सौ.शिलाताई अनिल शिंदे ( प्रथम महापौर )

जनतेच्या मनातील जनसेवक – बोलून नाही, करून दाखवणारी नेतृत्वशैली!- सौ.शिलाताई अनिल शिंदे ( प्रथम महापौर ) अहिल्यानगर : “नुसते आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तन” — ही ओळख निर्माण करणाऱ्या सौ. शिलाताई अनिल शिंदे आणि श्री. अनिल माधवराव शिंदे यांनी आज अहिल्यानगरच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रथम महिला महापौर म्हणून सौ. शिलाताई अनिल शिंदे यांनी आपल्या…

Read More

वार्ड क्रमांक पंधरामध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची गरज

वार्ड क्रमांक पंधरामध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची गरज वार्ड क्रमांक पंधरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून नगरविकासाच्या दृष्टीने हा भाग अद्यापही मागे पडलेला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीजपुरवठा यांसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वार्डातील सर्वसामान्य नागरिक दत्ता गाडळकर यांच्यासारखा कर्तव्यदक्ष,…

Read More

सेवानिवृत्त  शिक्षक हबीब शेख यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान

सेवानिवृत्त  शिक्षक हबीब शेख यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान आहिल्यानगर- सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षकांनी आपल्या ज्ञानदानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. याचा फायदा समाज सुधारणासाठी होईल असे प्रतिपादन रघुनाथ लोंढे यांनी केलेभोयरे पठार ( ता. आहिल्यानगर ) येथील भाग्योदय माध्यमिक विघालयाचे मुख्याध्यापकआदर्श शिक्षक हबीब शेख हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी…

Read More