नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदम
नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदमनवनागपूर जिल्हा परिषद गटात आज विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि सुशिक्षित महिला नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे मत सामाजिक व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. विशेषतः महिला, बालके, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणारे…