Headlines

नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदम

नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदमनवनागपूर जिल्हा परिषद गटात आज विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि सुशिक्षित महिला नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे मत सामाजिक व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. विशेषतः महिला, बालके, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणारे…

Read More

नवनागपूर गटात सोनूताई विजय शेवाळे यांचा जनसंपर्क दौरा सुरू; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

नवनागपूर गटात सोनूताई विजय शेवाळे यांचा जनसंपर्क दौरा सुरू; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद नवनागपूर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषद नवनागपूर गटातील भाजपच्या संभाव्य उमेदवार सोनूताई विजय शेवाळे यांनी गटातील गावोगावी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंपर्क दौऱ्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या दौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात नागरिक, महिला, युवक व शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधत…

Read More

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे उभारून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी – निंबळक गटात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे उभारून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी – निंबळक गटात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली– माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडेनिंबळक जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे बांधून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. या कामांमुळे निंबळक गटातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात…

Read More

जिल्हा परिषद निंबळक गटातून निवडणूक लढवण्याचा निर्धार; पोपटराव घुंगार्डेंची मोर्चा बांधणी सुरू

जिल्हा परिषद निंबळक गटातून निवडणूक लढवण्याचा निर्धार; पोपटराव घुंगार्डेंची मोर्चा बांधणी सुरूआहिल्यानगर – (ता. …) — जिल्हा परिषद निंबळक गटातून आगामी निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार व्यक्त करत पोपटराव घुंगार्डे यांनी मोर्चा बांधणीला अधिकृत सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गटातील विविध गावांमध्ये त्यांनी भेटीगाठी, जनसंवाद आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत जनतेचा कौल जाणून घेतला असून…

Read More

नवनागपूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्याचा निर्धार; विकास कामांचा अवशेष भरून काढणार – सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे

नवनागपूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्याचा निर्धार; विकास कामांचा अवशेष भरून काढणार – सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे नवनागपूर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधत हा गट आदर्श बनवण्याचा ठाम निर्धार सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत रखडलेली व अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे…

Read More

देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम

देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वासदेहरे/नवनागापूर जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नावाने गटात बदलाची स्पष्ट लाट निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये अपूर्ण राहिलेल्या विकास कामांचा जाब आता जनता मागत असून, “यावेळी फक्त आश्वासने नाहीत, तर ठोस…

Read More

मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकर

मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकरप्रभाग क्रमांक १५ (ब) मधील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन आणि लोकसेवेचं स्पष्ट वचन देत दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी राजकीय मैदानात ठाम पाऊल टाकले आहे. “मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार” या विचारधारेवर विश्वास ठेवत प्रभागातील रखडलेली विकासकामे…

Read More

शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळे

शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळेदरेवाडी जिल्हा परिषद गटातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती, कोरडवाहू भागातील वाढती दुष्काळी परिस्थिती आणि अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देण्यासाठी ठोस व…

Read More

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा जालिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम…

Read More

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा लिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम…

Read More