अरुण फलके यांनी निंबळक जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवावी नागरिकाची मागणी
अरुण फलके यांनी निंबळक जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवावी नागरिकाची मागणी आहिल्यानगर – निंबळक गटात अरुण फलके यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. निमगाव वाघा येथील सरपंच पदाचा भक्कम अनुभव असल्यामुळे आणि गटाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आता जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व फलके यांनी करावे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून…