वाळकी गणातून शेतकऱ्यांची ठाम मागणीराहुल बहरिट यांना उमेदवारी द्यावी — समाजहिताचे कार्य निर्णायक ठरणार
वाळकी गणातून शेतकऱ्यांची ठाम मागणीराहुल बहरिट यांना उमेदवारी द्यावी — समाजहिताचे कार्य निर्णायक ठरणार आहिल्यानगर – वाळकी गणातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणींना वेळीच न्याय मिळवून देत, दिवस-रात्र धावपळ करणारे समाजसेवक राहुल बहरिट यांना आगामी निवडणुकीत वाळकी गणातून उमेदवारी मिळावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या, वीज जोडणी, पिकविमा, खत-बियाण्यांची…