अतिवृष्टीमुळे फळबागाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा –
आहिल्यानगर – अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या कांदा, डाळिंब, संत्रा, चिकू आदि पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावी याबाबतचे निवेदन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नगर तालुका विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले .पंचनामे झाले नाही तर नगर तालुका विकास आघाडीने आंदोलन करण्याचा इशारा दिला मे 2025 या महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली….