Headlines

महामार्गाच्या कामाची गती वाढविण्याच्या खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या कडक सूचना*

 अहमदनगर -जामखेड महामार्गाच्या कामाची गती वाढविण्याच्या खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या कडक सूचना* नगर ब्रेकींग न्यूज – जामखेड या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या कामाची गती वाढविण्याच्या कडक शब्दात सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्या आहेत.  जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात अहमदनगर – जामखेड, जामखेड – सौताडा या महामार्गाच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेताना या कामात…

Read More

व्हॉलीबॉल स्पधेंत हिंगणगाव,,टाकळी खातगाव शाळेची जिल्हा पातळीवर निवड

 व्हॉलीबॉल स्पधेंत हिंगणगाव,,टाकळी खातगाव शाळेची जिल्हा पातळीवर निवड तर वर्का स्कूल, वाळकी, सोनेवाडी उपविजयी नगर ब्रेकींग न्यूज- तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पधेत १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटात न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विदयालयातील मुले व मुली चा संघ ,१९ वर्ष वयोगटात हनुमान विदयालय टाकळी खातगाव, मुले व मुली या संघाचा प्रथम क्रंमाक मिळवला.या सघांची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड…

Read More

भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बँको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त

 भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बॅको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त नगर ब्रेकींग न्यूज – अहमदनगर शहारातील उपनगरामधील भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बँको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार ऑक्टोबर महिन्यात दमण येथे दिला जाणार आहे अशी माहीती बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी दिली. भिंगार अर्बन बॅक गेल्या ११५ वर्षापासून समाजभिमूख कामकाज करत…

Read More

जीवनात नम्र भाव ठेवल्याने भगवंताची प्राप्ती होते ,

 जीवनात नम्र भाव ठेवल्याने भगवंताची प्राप्ती होते , मानवता , उदारता , लीनता हीच खरी भक्ती – ह.भ.प बाळासाहेब महाराज रंजाळे..* *गोपाळकाला चौथ्या दिवसाचे पुष्प…* देविदास गोरे. रुईछत्तिशी – जीवनात नम्र भाव ठेवल्याने भगवंताची प्राप्ती होते तर मानवता , उदारता , लीनता हीच खरी भक्ती आहे असे विवेचन हभप बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी केले ,…

Read More

व्हॉलीबॉल स्पर्धत नगर तालुक्यातील या शाळेची जिल्हा पातळीवर निवड

 व्हॉलीबॉल स्पर्धत नगर तालुक्यातील या शाळेची  जिल्हा पातळीवर निवड सलग दुसऱ्यांदा झाली निवड व्हॉलीबॉल स्पधेंत हिंगणगाव, टाकळी खातगाव शाळेची जिल्हा पातळीवर निवड नगर ब्रेकींग न्यूज-तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पधेत १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटात न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव, १९ वर्ष वयोगटात हनुमान विदयालय टाकळी खातगाव,या संघाचा प्रथम क्रंमाक मिळवला.या सघांची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड झाली. जिल्हा क्रिडा…

Read More

सामाजिक भावनेतून वाढदिवस केला साजरा…

 सामाजिक भावनेतून वाढदिवस केला साजरा… कामरगावचे माजी सरपंच व युवा नेते गणेश साठे यांचा अनोखा उपक्रम… जिल्हा परिषद शाळेला केली आर्थीक मदत नगर ब्रेकींग न्यूज _ अनावश्यक खर्च वाढदिवसानिमित्त  करण्याची वृत्ती एकीकडे  वाढत असतांना दुसरीकडे सामाजिक भावनेतून वंचितांना आपल्या आनंदात सहभागी करून त्याच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्याच उदाहरण  समाजात तसं क्वचितच पाहायला मिळत. कामरगावचे माजी…

Read More

आदिनाथ लवांडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 आदिनाथ लवांडे  आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केडगाव : यशवंत माध्यमिक विद्यालय फकीरवाडा अहमदनगर येथील शिक्षक आदिनाथ लवांडे यांना गोरे डेंटल हॉस्पिटल आणि लायन्स क्लब मिलेनियम यांच्यातर्फे देण्यात येणारा तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आज गुरूवारी देण्यात आला.  याप्रसंगी साहित्यिक संजय कळमकर तसेच नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते. लायन्स क्लब…

Read More

नगर जिल्ह्यासाठी दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी

 नगर जिल्ह्यासाठी दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी  – खा डॉ सुजय विखे पाटील पुढील दोन वर्षात १५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली जाणार नाही.  नगर ब्रेकींग न्यूज: अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, अहमदनगर येथे ६०० एकरावर फेज २ व…

Read More

दुष्काळी परिस्थितीत पालक म्हणून आमच्यावर तुमची जबाबदारी – खा.डॉ.सुजय विखे पाटील

 दुष्काळी परिस्थितीत पालक म्हणून आमच्यावर तुमची  जबाबदारी – खा.डॉ.सुजय विखे पाटील १३०० लाभार्थीना केले दाखल्याचे वाटप केडगाव-         पावसा अभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही , तुमच्या पाण्याची, चाऱ्याची, रोजगाराची जवाबदारी पालक म्हणून आमची असेल असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले . सारोळा कासार…

Read More

नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ

नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ अहमदनगर –  संवाद यात्रेच्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यानी सवांद यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये जायचे आहे. नियुक्त केलेल्या मंडल प्रमुखानी गावापर्यत  जायचे लोंकाशी सवांद साधायचा आहे, प्रत्येक गणात तालुका अध्यक्षानी मंडल प्रमुखाबरोबर सहभागी व्हायचे आहे. मी सुध्दा या सवांद…

Read More