नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ

नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ अहमदनगर –  संवाद यात्रेच्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यानी सवांद यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये जायचे आहे. नियुक्त केलेल्या मंडल प्रमुखानी गावापर्यत  जायचे लोंकाशी सवांद साधायचा आहे, प्रत्येक गणात तालुका अध्यक्षानी मंडल प्रमुखाबरोबर सहभागी व्हायचे आहे. मी सुध्दा या सवांद…

Read More

रात्रीचे थ्री फेज लोडशेडींग बंद करून,वीजपुरवठा पूर्ववत ठेवा

 रात्रीचे थ्री फेज लोडशेडींग बंद करून,वीजपुरवठा पूर्ववत ठेवा  आठ दिवसानंतर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करणार महाविकास आघाडीचा इशारा नगर ब्रेकींग न्यूज -रात्रीचे थ्री फेज लोडशेडींग बंद करून,वीजपुरवठा पूर्ववत ठेवा अन्यथा महावितरण कार्यालया समोर आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीने कार्यकारी अभियंता याना दिला आहे या बाबतचे निवेदन हि दिले आहे. , जिल्ह्यासह नगर तालुक्यात  पाऊस…

Read More

अकोळनेर येथे रंगणार दहीहंडीचा थरार

 अकोळनेर येथे रंगणार दहीहंडीचा थरार मुंबई येथील गोंविदा पथक दहीहंडी फोडणार  नगर ब्रेकींग न्यूज -गोपाळ काला दहीहंडी निमित्त अकोळनेर येथे दहीहंडी च्या कार्यक्रमाचे  भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. दहीहडी फोडण्यासाठी मुंबई येथील गोंविदा पथक येणार आहे.पिंकीचा विजय असो या मालिकेतील फेम अभिनेत्री शरयू सोनवणे प्रमुख आकर्षण असणार आहे. अशी माहिती सरपंच प्रतिक शेळके यांनी…

Read More

बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा

 बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा थरार पाच ठिकाणी होणार स्पर्धा १४, १७, १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी घेणार सहभाग केडगाव : नगर तालुका शालेय क्रीडा स्पर्धांना बुधवार दि.६ पासून सुरुवात होत आहे. स्पर्धा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. एकूण पाच ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. यात १४ ते १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू सहभागी होणार…

Read More

नगर तालुक्यातील १०५ गावात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे आयोजन

 नगर तालुक्यातील १०५ गावात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे आयोजन करणार   ०४ सप्टेंबर रोजी आ.  बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुभारंभ – तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के यांची माहिती जिल्हा काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन समारंभ देखील संपन्न होणार आहे. अहमदनगर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार राज्यात दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या काळात भारतीय जनता पक्षाचे नऊ वर्षाच्या…

Read More

आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

 आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर नगर तालुक्यातील या शिक्षकांना मिळाल पुरस्कार आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार प्रा.केशव चेमटे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर अहमदनगर – अहमदनगर येथील लायन्स क्लब आॕफ मिलेनियम यांच्यातर्फे देण्यात येणारा यंदाचा कै.गोरे गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार टाकळी खातगाव येथील हनुमान शैक्षणिक संकुलाचे उपप्राचार्य प्रा.केशव…

Read More

रुईछत्तिशी येथे पावसाची जोरदार हजेरी..

 रुईछत्तिशी येथे पावसाची जोरदार हजेरी.. *पावसाशिवाय काही खर नाही रे बाबा , बळिराजा सुखावला… देविदास गोरे. रुईछत्तिशी – गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती.खरिप पिके पूर्णपणे उन्मळून जाण्याच्या मार्गावर होती.काही पीके तर मातीमोल देखील झाली.जिरायती भागातील पिके पूर्णपणे कोसळून गेली.बाजरी , मका , सोयाबीन , कांदा पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने गैरहजेरी लावली.गेल्या एक…

Read More

बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास पाच कोटींचा निधी मंजूर: खा. सुजय विखे पाटील

 सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास पाच कोटींचा निधी मंजूर: खा. सुजय विखे पाटील खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश  नगर येथील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावेडी बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवासी…

Read More

नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालू राहणार

 नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालू राहणार स्वयंघोषित राजकारण्यांनी स्वत:च्या राजकारणासाठी शेतकरी व व्यापारी अडचणीत येईल असे काम करू नये मार्केट यार्ड येथे रात्री भरणारा भाजी बाजार राज्यात नक्कीच नावलौकिक मिळवून देईल नगर ब्रेकिंग न्यूज : शेतकरी, व्यापारी हे बाजार समितीतील महत्वाचे घटक आहे, आणि बाजार समिती…

Read More

के.के.रेंज भू संपादन बाबत शेतकऱ्यांच्या हिताचाचं निर्णय घेवू – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 *के.के.रेंज भू संपादन बाबत शेतकऱ्यांच्या हिताचाचं निर्णय घेवू – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  *पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील  साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण* लोणी (प्रतिनिधी)       देशाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी मागील नऊ वर्षापासून अविरत कार्यरत असून केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय हे देखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांचा हिताचे तसेच त्यांचे कुठलेही नुकसान…

Read More