नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ
नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ अहमदनगर – संवाद यात्रेच्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यानी सवांद यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये जायचे आहे. नियुक्त केलेल्या मंडल प्रमुखानी गावापर्यत जायचे लोंकाशी सवांद साधायचा आहे, प्रत्येक गणात तालुका अध्यक्षानी मंडल प्रमुखाबरोबर सहभागी व्हायचे आहे. मी सुध्दा या सवांद…