जिल्हा परीषद मध्ये माजी जिल्हा परीषद सदस्य , व माजी पंचायत समिती सदस्यानी दुसरे वर्ष श्राद्ध घालत केले अनोखे आंदोलन
जिल्हा परीषद मध्ये माजी जिल्हा परीषद सदस्य , पंचायत समिती सदस्यानी दुसरे वर्ष श्राद्ध घालत केले अनोखे आंदोलन अहमदनगर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासक या ठिकाणी लागू आहे. या निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे असा घणाघात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य…