Headlines

भगवान महावीर जयंती निमित्त शोभा यात्रेत सहभागी होत निलेश लंके यांनी दिल्या शुभेच्छा

 भगवान महावीर जयंती निमित्त शोभा यात्रेत सहभागी होत निलेश लंके यांनी दिल्या शुभेच्छा अहमदनगर (प्रतिनिधी) – भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी (दि.२१) सकाळी नगरमधून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सहभागी होत सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या. भगवान महावीर जयंती निमित्त कापडबाजारातील जैन स्थानक…

Read More

मोदींनी १० वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे पाटील*

 मोदींनी १० वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे पाटील* श्रीगोंदा । प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता.  यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने…

Read More

माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ?

 माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ?  डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात*    राहुरी । प्रतिनिधी  आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे मतदार संघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू अशा परखड शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेतला….

Read More

सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

 सरपंच  वनिता मधुकर सुरवसे यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान अक्कलकोट – महाराष्ट्रात, कला, क्रीडा, प्रशासकीय, सामाजिक, राजकिय, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संस्कृतीक या क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे याचा  राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. एस. एस.सिनेव्हिजन व आझाद फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात आला. माहिलांचा उत्साह वाढवा , प्रेरणादायी उपक्रम राबविणाऱ्या कर्तबगारी महिलांची…

Read More

वादळी वाऱ्यात आंब्याच्या झाडाचे नुकसान

 वादळी वाऱ्यात आंब्याच्या झाडाचे नुकसान १५ वर्षापूर्वीचे झाडे उन्मळून पडली १५ लाखाचे नुकसान ८० टक्के फळाचे नुकसान अहमदनगर -काल झालेल्या वादळी वारा व पावसामध्ये अकोळनेर येथील शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या शेतातील ५० आंब्याचे झाड उन्मळून पडले . यामध्ये पंधरा लाखाचे नुकसान व सहा लाखाच्या आंब्याचे कैरीचे नुकसान झाले आहे.  अकोळनेर ( तालुका नगर )येथील  परिसरात…

Read More

वाळूंजच्या सरपंचपदी पार्वतीताई हिंगे बिनविरोधदुसऱ्यांदा मिळाली सरपंच पदाची संधी; गावात एकच जल्लोष

 वाळूंजच्या सरपंचपदी पार्वतीताई हिंगे बिनविरोध दुसऱ्यांदा मिळाली सरपंच पदाची संधी; गावात एकच जल्लोष अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि.18 एप्रिल) वाळूंज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक प्रक्रिया पार पडली. हिंगे यांची सरपंच पदासाठी निवड झाल्यानंतर जल्लोष करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी त्या 2005 ते 2010…

Read More

निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची शुक्रवारी नगर मध्ये सांगता सभा*

 *निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची शुक्रवारी नगर मध्ये सांगता सभा* *शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती*  नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी दि.१ एप्रिल पासून मतदार संघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता शुक्रवारी (दि.१९) नगरमध्ये होत असून त्यानिमित्त दुपारी सभा ४ वाजता ऐतिहासिक…

Read More

विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर

 विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर   अहिल्यानगर । प्रतिनिधी  जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत यावे असे आवाहन अहिल्यानगरचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे. ते नगर येथील प्रचार सभेत बोलत होते. नगर जिल्ह्यात मागील १५ वर्षापासून प्रलंबित असेलेला उड्डाणपुलाचा विषय…

Read More

कोणतेही सर्व्हे येवू द्यात

 कोणतेही सर्व्हे येवू द्यात  मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात -डॉ. सुजय विखे पाटील  पारनेर -भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्यात,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय…

Read More

महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध, मागील १० वर्षात महिलांसाठी सर्वाधिक योजना : खा. डॉ. सुजय विखे पाटील*

 महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध, मागील १० वर्षात महिलांसाठी सर्वाधिक योजना : खा. डॉ. सुजय विखे पाटील*  श्रीगोंदा। प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान…

Read More