देशात पं. मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते. : खा विखे पाटील
देशात पं. मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते. : खा विखे पाटील कर्जत | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे…