Headlines

देशात पं. मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते. : खा विखे पाटील

 देशात पं. मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते. : खा विखे पाटील  कर्जत  | प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे…

Read More

खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे*

 *खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे* श्रीगोंदा प्रतिनिधी ::- अहमदनगर (अहिल्यानगर) खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील

 पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील राहुरी दि.१५ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत…

Read More

जनतेची दिशाभूल करणारे विखे-पिता पुत्र ढोंगी आहेत

 जनतेची दिशाभूल करणारे विखे-पिता पुत्र ढोंगी आहेत  माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा घणाघात  सुप्यात जनसंवाद यात्रेनिमित्त सभा पारनेर : प्रतिनिधी  विखे-पिता पुत्र इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात.मात्र दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात १९१ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पोलीसांत करण्यात आली आहे.खा.विखे यांच्या पणजोबांनी सुरू केलेला आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आजही ८५० कोटी रूपये तोटयात आहे. त्यांच्यानंतर सुरू…

Read More

राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे

 राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे  शेवगाव दि.१५ प्रतिनिधी  राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे  लागते,त्याग करावा लागतो.केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला. तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.आ.मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात खा.विखे पाटील…

Read More

विद्यार्थी शाळेत हजर पण गुरूजीच गैरहजर

 विद्यार्थी शाळेत हजर पण गुरूजीच गैरहजर   उशिरा येणाऱ्या गुरुजींन वर कारवाई होणार का? पालकांचे याकडे लक्ष बाळासाहेब गदादे चिचोंडी पाटील :  सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेच्या वेळेत बदल केला असून शाळेची वेळ सकाळी ७ ते १२ अशी केली आहे. मात्र या वेळेला विद्यार्थी शाळेत हजर राहत असून गुरूजीच उशीरा शाळेत येत आहेत….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील

 पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील राहुरी दि.१५ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत…

Read More

डाळ , गूळ वाटणारा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या – निलेश लंके.

 डाळ , गूळ वाटणारा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या – निलेश लंके. शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला देविदास गोरे रुईछत्तिशी – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आज वाळकी गटात पार पडली. रुईछत्तिशी येथे ही यात्रा आली असता मोठा…

Read More

सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे

 सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे  श्रीगोंदा दि.१४ प्रतिनिधी अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील सूज्ञ असून, पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे.त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे…

Read More

डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे.: खा. डॉ. सुजय विखे पाटील

 डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे.:  खा. डॉ. सुजय विखे पाटील  कर्जत, प्रतिनिधी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक…

Read More