ही निवडणूक विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी आहे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
ही निवडणूक विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी आहे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर ४ एप्रिल:- देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना सदरची निवडणूक ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे स्वप्न पूर्ण करू शकतात यामुळे या निवडणुकीतुन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ही संकल्पना पूर्ण करायची आहे. असे…