सुपा एमआयडीसीतुन पळून गेलेल्या कंपन्या आणणार.
सुपा एमआयडीसीतुन पळून गेलेल्या कंपन्या आणणार. पाच ते सहा हजार तरुणांना रोजगार मिळणार अहमदनगर – विळद घाट ( ता. नगर ) येथे पाचशे एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात आहे त्याचे मूल्यांकन मंत्रालयास्तरावर आहे. जवळपास पाच ते सहा हजार युवकांना रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे. औद्योगिक कंपन्या आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. सुपा एमआयडीसी…