नवनागपूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्याचा निर्धार; विकास कामांचा अवशेष भरून काढणार – सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे

नवनागपूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्याचा निर्धार; विकास कामांचा अवशेष भरून काढणार – सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे नवनागपूर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधत हा गट आदर्श बनवण्याचा ठाम निर्धार सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत रखडलेली व अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे…

Read More

देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम

देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वासदेहरे/नवनागापूर जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नावाने गटात बदलाची स्पष्ट लाट निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये अपूर्ण राहिलेल्या विकास कामांचा जाब आता जनता मागत असून, “यावेळी फक्त आश्वासने नाहीत, तर ठोस…

Read More

मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकर

मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकरप्रभाग क्रमांक १५ (ब) मधील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन आणि लोकसेवेचं स्पष्ट वचन देत दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी राजकीय मैदानात ठाम पाऊल टाकले आहे. “मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार” या विचारधारेवर विश्वास ठेवत प्रभागातील रखडलेली विकासकामे…

Read More

शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळे

शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळेदरेवाडी जिल्हा परिषद गटातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती, कोरडवाहू भागातील वाढती दुष्काळी परिस्थिती आणि अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देण्यासाठी ठोस व…

Read More

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा जालिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम…

Read More

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा लिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम…

Read More

ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळे

. ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळेग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे यशस्वीरीत्या मार्गी लावून लोकांचा विश्वास संपादन केलेल्या प्रवीण कोठुळे यांनी आता वाळकी जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळा, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या…

Read More

स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाचा वेग; येणाऱ्या निवडणुकीत उर्वरित कामे पूर्ण करणार – सौ. उषाताई शरद ठाणगे

स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाचा वेग; येणाऱ्या निवडणुकीत उर्वरित कामे पूर्ण करणार – सौ. उषाताई शरद ठाणगे प्रभाग क्रमांक नऊमध्ये स्थायी समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली असून, त्यामुळे परिसरातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, तसेच मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले, अशी…

Read More

प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विरंगुळा मैदान ते मल्हार चौक परिसरातील (मेन रोड) अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सदर रस्ता अतिशय खराब झाला झाला होता.हा रस्ता प्रभागातील नागरिकांसाठी तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी प्रमुख आणि अत्यावश्यक मार्ग असून, रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन हे काम…

Read More