शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेवर बोलण्याचा तनपुरेंना नैतिक अधिकार नाही : शिवाजीराव कर्डिले भाजप उमेदवार कर्डिले यांचा शिराळ चिचोंडी परिसरातील गावांमध्ये मतदारांशी संवाद नगर : अहमदनगर जिल्हा बँक आशिया खंडात अग्रेसर असून शेतकऱ्यांची कामधेनु आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जरुपी भांडवल देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम केले जात आहे. राहुरी सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या आजोबाचे…