लोकसहभागाशिवाय गावाला गावपण येत नाही –
लोकसहभागाशिवाय गावाला गावपण येत नाही – मा.ना.जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र राज्य हिवरे बाजार :- आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी मा.ना.जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र राज्य यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल,आमदार काशिनाथ दाते सर,राहुल पाटील शिंदे, प्रशांतकुमार येळाई साहेब कार्यकारी अभियंता…
प्राथमिक शिक्षकांच्या सर्व समस्यांचा टप्प्याटप्प्याने निपटारा होणार
-शिक्षणमंत्री दादा भुसे प्राथमिक शिक्षकांच्या सर्व समस्यांचा टप्प्याटप्प्याने निपटारा होणार -शिक्षणमंत्री दादा भुसे शिक्षणमंत्री यांनी राज्यातील संघटना प्रतिनिधीं समवेत बैठकीत दिले स्पष्ट आश्वासन -राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांची माहिती मुंबई-आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला.यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी राज्यातील…
_सरपंच परिषदेच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सरपंच प्रत्येक गावात धरणे आंदोलन करणार-_*
_सरपंच परिषदेच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सरपंच प्रत्येक गावात धरणे आंदोलन करणार-_* *_-सरपंच परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच शरद पवार,_* *_सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी_* *_काल मुंबई,आझाद मैदान येथे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमानुषपणे निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपींना त्वरित फास्टट्रॅक कोर्टाकडून मोक्का लावून फाशी व्हावी व परिवाराला न्याय…
युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा *राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे* यांना प्रदान करण्यात आला.
युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा *राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे* यांना प्रदान करण्यात आला..🙏🙏 सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय २०२४ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे यांना सन्मानपत्र,…
_महाराष्ट्रातील पहिल्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून घेतला पुढाकार,_*
_महाराष्ट्रातील पहिल्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून घेतला पुढाकार,_* *_चिचोंडी पाटील गावातील युवती, महिलांना सॉस ॲपच्या माध्यमातून राहतील सुरक्षित – सरपंच शरद पवार,_* *_चिचोंडी पाटील गावामध्ये पुन्हा कुठलेही गैरकृत्य घडणार नाही याची घेणार ग्रामपंचायत दक्षता._* नगर-गेल्या दोन महिन्यांपूर्वी चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय निंदनीय घटना घडली होती. अंगणवाडी सेविका शहीद उमाताई महेश पवार यांच्यावर जो…
काकासाहेब म्हस्के विद्यालयात शुध्द पेयजलचे उदघाटन
काकासाहेब म्हस्के विद्यालयात शुध्द पेयजलचे उदघाटन चांगल्या आरोग्यासाठी शुध्द पाणी गरजेचे- पटेल नगर, दि. 23- सध्याच्या युगात मानवी आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर जपून करावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्टचे जयेश पटेल यांनी केले. मांडवे (ता. नगर) येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात शुद्ध पेयजल यंत्राचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. …
आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.
आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार. प्रतिनिधी : अहिल्यानगर आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. आत्मनिर्धार फाऊंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन…
पोपट पवार, अण्णा हजारे यांचे कार्य लक्षात घेऊन यापुढे वधू-वरांनी वाटचाल करावी
पोपट पवार, अण्णा हजारे यांचे कार्य लक्षात घेऊन यापुढे वधू-वरांनी वाटचाल करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन प्रतिनिधी । अहिल्यानगर पद्मभूषण अण्णा हजारे यांच्यासारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहे.आणि पद्मश्री पोपटराव पवार सारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहे. पण त्यांच्या या कार्याची प्रेरणा देखील या ठिकाणी वधू-वरांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री…
सरकार कुठेतरी कमी पडतंय
सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया नगर : प्रतिनिधी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके…
इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग
इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन नगर : प्रतिनिधी बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात…